वसई (प्रतिनिधी) : ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी वसई येथील लेखक, विचारवंत फा. फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झल्यानंतर त्यांच्यावर...
वसई गावातील पाचुबंदर म्हणजे मच्छी खवय्यांना उत्तम,ताजी मच्छी मिळणारे एक गजबजलेल गाव. हिंदू कोळी-ख्रिश्चन कोळी एकत्रितरित्या गुण्यागोविंदाने राहणारे गाव....